Headlines

T20 WC 2022 Points Table: पाकिस्तानच्या विजयाने भारताचं टेन्शन वाढलं, नेट रन रेटमुळे…

[ad_1] पर्थ : ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) काल बुधवार पर्यंत पाकिस्तान (Pakistan) सेमी फायनलमधून बाहेर गेल्याची चर्चा सुरु होती. मात्र आज पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध (pakistan vs south africa) दणदणीत विजय मिळवला.या विजयानंतर आता पाकिस्तान पुन्हा एकदा सेमी फायनलच्या शर्यतीत आली आहे. त्यामुळे टीम इंडियाचं (Team India) टेन्शन देखील वाढणार आहे….

Read More

T20 world cup points table: पाकिस्तानला पाऊस पावला…भारत आणि पाकिस्तान सेमीफायनल खेळणार? वाचा आकड्यांचं गणित

[ad_1] T20 WC 2022 Semifinals: सध्या सुरू असलेल्या टी-ट्वेंटी वर्ल्ड (T20 world cup) कपमध्ये जोरदार लढती पहायला मिळत आहेत. कधी नव्हे ती, आक्रमक फलंदाजी, धारदार गोलंदाजी सर्वच संघाकडून पहायला मिळत आहे. प्रत्येक संघ जिंकण्यासाठी धडपडत असल्यानं आता पॉईट टेबल (T20 world cup points table) आता आणखी रंगदार झाल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता पाकिस्तानच्या आजच्या विजयामुळे…

Read More

बाहेर आलास तर…; कर्णधार Rohit Sharma ने बांगलादेशी फलंदाजाला का दिली धमकी?

[ad_1] T20 World Cup: ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup) टीम इंडिया सध्या चांगला खेळ करतेय. कालच्या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा (IND vs BAN) पराभव केला. सामन्यात पावसाचा व्यत्यय आला तरीही टीम इंडियाने बाजी मारत 5 रन्सने बांगलादेशचा पराभव केला. दरम्यान या सामन्यात एक वेळ अशी आली होती, ज्यावेळी टीम इंडियाचा कर्णधार रोहित…

Read More

Virat Kohli: किंग कोहलीने खरंच बेईमानी केली? क्रिकेटचा नियम काय सांगतो? वाचा सविस्तर…

[ad_1] Virat Kohli, Fake Fielding: भारत आणि बांग्लादेश (IND vs BAN) यांच्यात खेळलेल्या गेलेल्या 35 व्या सामन्यात भारताने बांग्लादेशचा 5 गडी राखून पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 ओव्हरमध्ये 6 बाद 184 धावा केल्या. त्याला प्रत्युत्तर देताना बांग्लादेशचा संघ 16 ओव्हरमध्ये  6 बाद 145 धावाच करू शकला. पावसामुळे ओव्हर लिमिट कमी करण्यात आल्या…

Read More

IND vs BAN:वाचलो…! विराटच्या चुकीमुळेच Team India पराभूत झाली असती; कशी ते पाहाच

[ad_1] IND vs BAN : आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 च्या (ICC T20 World Cup) 35 व्या सामन्यात भारताने बांगलादेशचा (ind vs ban) 5 धावांनी पराभव केला. अॅडलेड ओव्हल स्टेडियमवर झालेल्या सुपर-12 च्या ग्रुप-2 सामन्यात बांगलादेशने (bangladesh) नाणेफेक (Toss) जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 6 बाद 184 धावा केल्या. भारताकडून…

Read More

पाहा: सचिन तेंडुलकरचा साधेपणा तुम्हालाही भावेल, रस्त्यावर थांबून चहा आणि टोस…

[ad_1] Sachin Tendulkar Video Viral : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर  (Sachin Tendulkar) सगळ्यांचा लाकडा आहे. सचिने अनेकवेळा प्रवास करताना तुम्ही पाहिले असेल. कधी चंद्रपुरातील ताडोबा असो की कोल्हापूरमधील श्रीक्षेत्र नृसिंहवाडी (Shree NrusinghwadI) येथे दिलेली श्री दत्त दर्शनासाठीची भेट. मात्र, सचिनच्या प्रवासाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. सचिन आपल्या मुलासोबत प्रवास करत आहे. यावेळी त्याने प्रवासात…

Read More

T20 World Cup 2022 : ओ पाजी….! क्रिकेटप्रेमींचा उत्साह पाहून अर्शदीपलाही रहावलं नाही, भांगडा करत दाखवलं वेगळं रुप

[ad_1] T20 World Cup 2022 : एखादा क्रिकेट (Cricket) सामना झाला, की त्यानंतर सामन्याचे विविध पैलू पाहायला मिळतात. मग यामध्ये अगदी सामन्यातील धावांची, षटकांची आकडेवारी असो किंवा मग खेळाडूंचा खेळण्याचा अंदाज. भारत विरुद्ध बांगलादेश (Ind vs ban) या टी20 वर्ल्ड कप  (T20 World Cup) स्पर्धेतील सुपर 12 गटातील सामन्यानंतरही हेच चित्र पाहायला मिळालं. सामना भारतीय…

Read More

IND vs BAN T20 WC: भारताकडून पराभवानंतर बांग्लादेशी खेळाडू आणि चाहत्यांना अश्रृ अनावर

[ad_1] IND vs BAN : बांगलादेशला टी-20 विश्वचषकाच्या सामन्यात भारताविरुद्ध 5 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. भारतीय संघ आपल्या गटात अव्वल स्थानी पोहोचला आहे. दुसरीकडे भारताचं सेमिफायनलची तिकीट निश्चित झालं आहे. भारताकडून झालेल्या पराभवानंतर बांगलादेशी चाहते आणि क्रिकेटपटू गहीवरले. त्यांना अश्रृ अनावर झाले. T20 विश्वचषकाच्या अत्यंत रोमांचक सामन्यात बांगलादेशला भारताविरुद्ध 5 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. पावसाच्या…

Read More

Captaincy : वर्ल्ड कपदरम्यान मोठी घडामोड, थेट कॅप्टनच बदलला

[ad_1] पर्थ : ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) आज टीम इंडियाने बांगलादेशला (team india vs bangladesh) 5 धावांनी पराभूत केले. या पराभवानंतर टीम इंडियाचं सेमी फायनलमधील स्थान निश्चित मानलं जातंय. मात्र फक्त एक सामना जिंकून हे स्थान आणखीण भक्कम होणार आहे. त्यात आता या वर्ल्ड कपदरम्यान एक मोठा निर्णय़ झाला आहे….

Read More

कोहली-अर्शदीपप्रमाणे टीम इंडियाच्या विजयात रघूचं मोठं योगदान; कोण आहे हा रघू?

[ad_1] T20 World cup 2022 : भारत आणि बांगलादेशमधील (Ind vs Ban T20 World cup 2022) सामन्यामध्ये भारताने 5 रन्सने विजय मिळवला. पावसाचा व्यत्यय आल्यानंतर बांगलादेशचं पारडं जड झालं होतं. पावसामुळे भारत सामना गमावणार की काय अशी स्थिती होती. मात्र तसं झालं नेमकं उलट. पाऊस आला त्यानंतर बांगलादेशच्या पत्त्याच्या बंगल्यासारख्या विकेट्स गेल्या आणि सामना भारताने जिंकत…

Read More