Headlines

मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना

शेतीमधील कमी होणारी मनुष्यबळाची उपलब्धता लक्षात घेता शेतीची कामे करताना यंत्रांचा उपयोग वाढला आहे. यांत्रिकीकरणामुळे शेतीमध्ये पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी व इतर कामे करण्यासाठी, यंत्रसामुग्री शेतापर्यंत नेण्यासाठी आणि शेतीमाल बाजारात पोहचविण्याकरीता बारमाही शेतरस्त्यांची आवश्यकता असते. असे रस्ते तयार करून शेतकऱ्यांना सुविधा देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ‘मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना’…

Read More

प्रबोधन चळवळीतील कार्यकर्ते मुनीवर सुलताने यांना कॉंग्रेस सेवा दलाचा समाजरत्न पुरस्कार जाहीर

विटा -:- सांगली जिल्हा कॉंग्रेस सेवादलाच्या वतीने सामाजिक प्रबोधन चळवळीतील कार्यकर्ते व अग्रणी सोशल फौंडेशनचे सचिव मुनीवर सूलताने यांना‌ समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. रविवारी दि.१४ नोव्हेंबर ( बालदिन) रोजी भावे नाट्यगृह येथे सांगली कॉंग्रेस सेवादलाचे वतीने भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू (बालदिन) व महाराष्ट्राचे मा.मुख्यमंत्री वसंतदादा पाटील (सहकार दिन) यांच्या जयंतीनिमित्त विविध…

Read More

नुकसान भरपाईच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकर्‍यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

कारी / प्रतिनिधी- ( आसिफ मुलाणी ) – ८० टक्के नुकसानी पोटी सोयाबीन पिक विमा द्यावा या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेच्यावतीने आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. काल (दि१०) बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जनहित शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व शेतकऱ्यांनी अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. सकाळी १०वाजल्यापासूनच जनहित शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या…

Read More

लाखीमपुर खेरी येथील शेतकरी हत्याकांडातील शहीद शेतकऱ्यांचा अस्थिकलश येणार बार्शीत

बार्शी / प्रतिनिधी -उत्तर प्रदेश मधील लखीमपुर खेरी येथे झालेल्या चार शेतकरी हत्याकांडाच्या मधील शहीद शेतकऱ्यांचा अस्थिकलश दिनांक 11 नोव्हेंबर 2021 गुरुवार रोजी बार्शी तालुक्यामध्ये येणार आहे. पुणे कोल्हापूर मार्गे निघालेला हा अस्थिकलश श्रीपतपिंपरी येथे प्रथमतः येऊन तेथे त्याला अभिवादन केले जाईल. पुढे यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये सायंकाळी सहा वाजता शहीद शेतकरी अस्थिकलशाला अभिवादन करणारी सभा…

Read More

कोविडकाळात विधवा झालेल्या महिलांसाठी ‘वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना’ लागू; ग्रामविकास विभागाचा शासन निर्णय जारी

मुंबई, दि. २ : कोरोना जागतिक महामारीच्या कालावधीत घरातील कर्ता पुरूष मृत्यूमुखी पडल्याने विधवा झालेल्या महिलांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे, त्यांना सन्मानजनक उपजीविका करता यावी, यासाठी ग्रामविकास विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुढाकार घेऊन अशा महिलांसाठी वीरभ्रदकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना राबविण्याचा निर्णय घेतला असून आज या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य…

Read More

बार्शी नागरपालिकेसमोर विविध संघटना व नागरिकांच्या वतीने ३७ चा प्रस्ताव रद्द करण्यासाठी सत्याग्रह आंदोलन

बार्शी /प्रतिनिधी – सर्वसाधारण सभेमध्ये चुकीचा आणि बेकायदेशीर केलेला ३७ चा प्रस्ताव रद्द करण्यासाठी नगराध्यक्ष बार्शी नगरपरिषद यांनी पुन्हा सर्वसाधारण सभा घेऊन तो रद्द करून शासनाकडे पाठवावा अशी मागणी करत प्रहार संघटना, स्वराज इंडिया, इंक्रेडिबल समाजसेवा ग्रुप आणि मानवीहक्क संरक्षण व जागृती या संघटनांनी बार्शी नगरपरिषदेसमोर सत्याग्रह आंदोलन केले. पोस्ट ऑफिस चौकातील जागेमध्ये केलेला चुकीचा…

Read More