Headlines

…आणि भिंती बोलू लागल्या

सांगली – सुजाण नागरिक बनण्यासाठी मुलांच्या मनात बालवयापासूनच संस्कार मुल्ये रुजवली गेली पाहिजेत व शिक्षणातून सर्व स्तरातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, भविष्यातील समर्थ व सक्षम नागरिक घडले पाहिजेत, यासाठी कडेगांव तालुक्यातील हणमंत वडीये येथे येरळामाई जनसहयोग फाउंडेशनच्या वतीने ‘बोलक्या भिंती’ हा अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.(sangali) देशाची शिक्षण पद्धती ही देशाची मूल्ये जपणारी…

Read More

मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना

शेतीमधील कमी होणारी मनुष्यबळाची उपलब्धता लक्षात घेता शेतीची कामे करताना यंत्रांचा उपयोग वाढला आहे. यांत्रिकीकरणामुळे शेतीमध्ये पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी व इतर कामे करण्यासाठी, यंत्रसामुग्री शेतापर्यंत नेण्यासाठी आणि शेतीमाल बाजारात पोहचविण्याकरीता बारमाही शेतरस्त्यांची आवश्यकता असते. असे रस्ते तयार करून शेतकऱ्यांना सुविधा देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ‘मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना’…

Read More

प्रबोधन चळवळीतील कार्यकर्ते मुनीवर सुलताने यांना कॉंग्रेस सेवा दलाचा समाजरत्न पुरस्कार जाहीर

विटा -:- सांगली जिल्हा कॉंग्रेस सेवादलाच्या वतीने सामाजिक प्रबोधन चळवळीतील कार्यकर्ते व अग्रणी सोशल फौंडेशनचे सचिव मुनीवर सूलताने यांना‌ समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. रविवारी दि.१४ नोव्हेंबर ( बालदिन) रोजी भावे नाट्यगृह येथे सांगली कॉंग्रेस सेवादलाचे वतीने भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू (बालदिन) व महाराष्ट्राचे मा.मुख्यमंत्री वसंतदादा पाटील (सहकार दिन) यांच्या जयंतीनिमित्त विविध…

Read More

सांगली जिल्ह्यातील या गावातील रोजगारासाठी बाहेरगावी असणार्‍यांनी दाखवली सामाजिक बांधिलकी

सांगली /विशेष प्रतींनिधी – हणमंत वडीये गावातील रोजगार ,व्यवसायानिम्मीत   गावाबाहेर असणार्‍या युवक –युवतींनी एकत्र येत गावात कोरोना विषाणू प्रती जनजागृतीचे फ्लेक्स लावत आपली सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. अधिक माहिती अशी की गेल्या दोन वर्षात कोरोनाचा प्रभाव संपूर्ण जगावर आहे. अलीकडच्या काही काळात कोरोना रुग्णांनाचे प्रमाण कमी होत आहे.असे असले तरी कोरोना अद्याप संपला नाही.नागरिकांनी गफिल…

Read More

जीवे ठार मारण्याच्या प्रयत्न प्रकरणातील दोघांचा जामीन मंजूर

सांगली:ऊसतोडीचा राग मनात धरुन महादेव अश्रुवा बडे यास नितीन मधुकर – सौदरमल व शिवाजी सुभाष गवई उर्फ गवळी यांच्यासह अन्य चौघांनी लाथाबुक्क्याने व ऊसाच्या कोयत्याने मारहाण करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याबाबतच्या प्रकरणातुन या दोघांचा जामीन सांगली येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश पोतदार साहेब यांनी मंजुर केला आहे. यात हकीकत अशी की,महादेव अश्रुबा बडे यास वर…

Read More

क्रांतिवीर वीर सिंदूर लक्ष्मण स्मृतीशताब्दी वर्षास 15 जुलैपासून सुरुवात ; वर्षभर महाराष्ट्रात विविध उपक्रम राबवणार कॉम्रेड धनाजी गुरव

भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हजारो क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची बाजी लावून लढा दिला.स्वातंत्र्य लढ्यात सुमारे साडेतीन लाख हुतात्म्यांनी देशासाठी आपले प्राण वेचले. परंतु त्यातील काही मोजक्याच क्रांतिवीरांची दखल इतिहासाने घेतली. तर कित्येकांचा साधा नामोल्लेखही कुठे दिसून येत नाही.अशापैकीच सांगली जिल्ह्याच्या दुष्काळी जत तालुक्यातील सिंदूर येथील भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक महान पण उपेक्षित क्रांतीवीर वीर सिंदूर लक्ष्मण यांच्या…

Read More

शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याची आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडची मागणी

सांगली – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांचा जन्मदिन राज्यभर कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. आज या कृषी दिनानिमित्त आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडच्या वतीने शेतीमध्ये रात्रंदिवस राबून शेतीतून सोने काढणारा शेतकरी याचा प्रतिकात्मक स्वरूपामध्ये आज पलूस येथे शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन चार शेतकऱ्यांचा सन्मान केला आणि केंद्र सरकारने केलेले शेतकरी विरोधी कायदे…

Read More

ऑस्ट्रेलिया मधील वेस्टर्न सिडनी विद्यापीठाकडून सांगलीच्या शशांक कुलकर्णी यांचा गौरव

सांगली – वाळवा तालुक्यातील साखराळे येथील संशोधक शशांक कुलकर्णी यांना नुकत्याच पार पडलेल्या ‘ग्लोबल एज्युकेशन कॉन्क्लेव – 2021’ या जागतिक संशोधन परिषदेमध्ये  ‘ग्लोबल यंग अस्पिरंट’ या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ही परिषद ऑस्ट्रेलिया या देशातील  वेस्टर्न सिडनी विद्यापीठाच्या सेंटर फॉर स्मार्ट मॉडर्न कन्स्ट्रक्शन तसेच प्रोफेसर जी. डी. अग्रवाल सेंटर फॉर सायंटिफिक डेव्हलपमेंट अँड एन्वाइरन्मेंट…

Read More

9500 किलोमीटरचा सायकलवरून प्रवास करत सांगली जिल्ह्यात आलेली पर्यावरण संवर्धन यात्री प्रणाली चिकटे सोबत आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडची बैठक , पर्यावरण रक्षणाच्या विविध मुद्द्यांवर झाली चर्चा

सांगली/विशेष प्रतिंनिधी – पुनवत ता.वणी जिल्हा यवतमाळ येथील प्रणाली बेबीताई विठ्ठल चिकटे ही 21 वर्षांची तरुणी ही पर्यावरण संवर्धन यात्री म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात पर्यावरण रक्षणाचा संदेश देत आत्तापर्यंत बावीस जिल्हे फिरून 9500 किलोमीटरचा प्रवास करत सांगली जिल्ह्यात आलेली आहे. काल प्रणाली सोबत आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेड या संघटनेची क्रांती स्मृतीवन बलवडी येथे संवाद…

Read More

थोर स्वातंत्र्य सेनानी कॅप्टन रामभाऊ लाड यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करा

शंभराव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या थोर स्वातंत्र्य सेनानी कॅप्टन रामभाऊ लाड यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करा – आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडची मागणी सांगली  /विशेष प्रतिंनिधी – भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील थोर स्वातंत्र्यसेनानी, क्रांतिसिंह नाना पाटील ,क्रांती अग्रणी डॉ.जी डी बापू लाड यांचे सहकारी,सातारा प्रतिसरकारच्या लढ्यातील तुफान सेनेचे कॅप्टन रामचंद्र लाड (भाऊ)यांना सरकारने महाराष्ट्र भूषण…

Read More