Headlines

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पंढरपूर तहसिल कार्यालयासमोर अनोख्या पद्धतीने दुध आंदोलन

शेतकर्‍यांनी उत्स्फूर्त पाठींबा दिल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसिल कार्यालयासमोर पैलवानांना दुध पाजून आणि जोर बैठक व्यायाम करून तसेच पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांना दुधाचे वाटप करून विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. पंढरपूर/नामदेव लकडे – स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी अनेक ठिकाणी दुध आंदोलन पुकारण्यात आले होते. पंढरपूर तहसिल कार्यालयासमोर पैलवानांना दुध पाजून आणि जोर…

Read More

चेक पोस्ट वरील पोलिसांसाठी तात्पुरत्या निवार्‍याची सोय करण्यात यावी

प्रतिंनिधी- सध्या सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. सध्या पावसाळयाचे दिवस सुरू आहेत. पोलिस कर्मचारी शहराच्या चहुबाजुने सुरू असलेल्या नाकाबंदी वर आपले कर्तव्य बजावत आहेत.नाकाबंदीच्या ठिकाणी सध्या मंडपाच्या स्वरुपात निवार्‍याची सोय आहे. मात्र सध्या पावसाचे दिवस असून कर्मचार्‍यांना पावसात भिजावे लागत आहे.पावसापासून सरक्षण म्हणून तातपुरत्या निवारा कक्ष किवा कंटेनर बॉक्स ठेऊन निवार्‍याची…

Read More

कामागरांच्या अनुदानाचे अर्ज हातगाडी वरून ओढत नेत कॉम्रेड आडम मास्तरांनी केले अनोखे आंदोलन

अनुदानाचा निर्णय न झाल्यास 9 ऑगस्ट ला 1लाख कामगारांचा आक्रोश मोर्चा सोलापूर – साडे एकवीस लाख कोटी चे पॅकेज सरकार ने जाहीर केले.त्यात उद्योजकांच्या कर्जासाठी साडे अकरा लाख कोटी राखून ठेवले.भांडवलदारांचे साडेसात लाख कोटी कर्जमाफी केली.तर कामगारांसाठी साडेतीन लाख कोटी रुपयांची तरतूद केली.जनधनच्या नावाने  फक्त 500 रुपयांची मदत दिली.ही विसंगती आम्हाला मान्य नाही. इंधन दरवाढीतुन…

Read More

जातीय अत्याचारग्रस्त भागात विशेष न्यायालय स्थापन करण्यात यावे – वंचित बहुजन आघाडी

अक्कलकोट – आज वंचित बहुजन आघाडी शाखा अक्कलकोटच्या वतीने श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्यात घडलेल्या जातीय अत्याचाराच्या घटनांची चौकशी करावी. घटनेतील आरोपी वर कडक कारवाई करण्यात यावी.अशा आशयाचे निवेदन माननीय नायब तहसीलदार गायकवाड साहेब यांना देण्यात आले. निवेदनात पुणे ,अहमदनगर , बीड , नागपूर व महाराष्ट्रातील इतर अत्याचारग्रस्त भागात विशेष न्यायालय अनुसूचित जाती…

Read More

कोणत्याही कर्जाची वसुली ३१ ऑगस्टपुर्वी करू नका जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे बँकांना निर्देश

सोलापूर, दि. १२ :  कोरोना विषाणू मुळे जनतेची आर्थिक कोंडी झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये भारतीय रिझर्व्ह बैंकेच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे शासकीय, खाजगी बँका, पतसंस्था, वित्तीय संस्था यांनी ३१ ऑगस्टपर्यंत कर्ज वसुली करू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिले.                जिल्ह्यात बँका, पतसंस्था, वित्तीय संस्था कर्ज वसुलीसाठी तगादा…

Read More

खरीप पीक विमा व शेतकर्‍यांच्या विविध मागण्याचे वडवणी तहसीलदारांना किसान सभेचे निवेदन

प्रतनिधी (बीड ) –  खरीप २०१९ मध्ये वडवणी  तालुक्यातील सर्व शेतकर्‍यांनी अॅग्रीकॅलचर इंशोरन्स कंपनी कडे आपल्या पीकाचा विमा काढलेला आहे व आता कापूस या पिकाचा विमा कंपनी ने हेक्टरी 4041 रू व एकरी १६४४.रू मंजूर केला आहे .आणि आता शेतकर्‍यांच्या खात्यावर  वीमा रक्कम जमा होत आहे पण हि रक्कम खूपच कमी (अत्यंल्प)आहे. कारण पीक विमा…

Read More

‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत काही निर्बंध आणखी शिथिल तर नवीन उपक्रमांना संमती

मुंबई, दि. ४ –  राज्य शासनाने ‘मिशन बिगिन अगेन’अंतर्गत अजून काही नवीन उपक्रमांना संमती दिली आहे. यासाठी ३१ मे रोजी जारी करण्यात आलेल्या शासन आदेशातील मार्गदर्शक सुचनांमध्ये काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील सुधारित शासन आदेश आज जारी करण्यात आला. तसेच याबरोबर काही उपक्रमांवर काही निर्बंधही घालण्यात आले आहेत. एमएमआर क्षेत्रातील महापालिका तसेच पुणे, सोलापूर,…

Read More

विधानपरिषद द्वैवार्षिक निवडणूक १४ उमेदवारांकडून नामनिर्देशनपत्रे दाखल

मुंबई, दि. ११ : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासह १० उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले. नामनिर्देशन दाखल करण्याच्या आजच्या अखेरच्या दिवसापर्यंत एकूण १४ उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाने दिली. विधानसभा सदस्यांद्वारे निवडून द्यावयाच्या विधानपरिषदेच्या एकूण ९ जागांसाठी येत्या दि. २१ मे रोजी मतदान होणार…

Read More