नागपूर विभागातील प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पशुधन विमा योजना पोहाेचवा – मंत्री सुनील केदार – महासंवाद

नागपूर, दि. 7: अचानक येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीत सर्वाधिक फटका बसतो तो शेतकऱ्यांच्या गुराढोरांना. त्यामुळे शासनाच्या पशुधन विमा योजनेचा लाभ प्रत्येक शेतकरी घेईल यासाठी प्रयत्न करावा. गुरे, शेळी- मेंढीपासून कोंबड्यांपर्यत सर्वांचाच विमा काढता येतो. सहज सुलभ असणारी ही योजना प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात माहिती झाली पाहिजे. यासाठी पशुसंवर्धन विभागाने प्रसिध्दी मोहीम राबवावी, असे निर्देश आज राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रीडा व युवक…

Read More

ऑनलाईन नोंदणी न केलेल्या यंत्रमागधारकांच्या वीजसवलत बंद करण्याच्या निर्णयास तूर्त स्थगिती – वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांची माहिती

मुंबई, दि. ७ – वीज सवलतीसाठी वस्त्रोद्योग विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी न केलेल्या यंत्रमागधारकांची वीजसवलत बंद करण्याच्या निर्णयास तूर्त स्थगिती देण्यात आली आहे. यंत्रमागधारकांची थांबविण्यात आलेली वीजसवलत पूर्ववत करण्याचे निर्देश वस्त्रोद्योग आयुक्तांना देण्यात आले आहेत, अशी माहिती वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी दिली. वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी रविवारी, इचलकरंजी येथील संवाद सभेत यंत्रमागधारकांची वीजबिल…

Read More

स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मुंबई, दि.६ : नाम गुम जायेगा, चेहरा ये बदल जायेगा, मेरी आवाज़ ही, पहचान है, गर याद रहे, वक़्त के सितम, कम हसीं नहीं, आज हैं यहाँ, कल कहीं नहीं, वक़्त से परे अगर, मिल गये कहीं, मेरी आवाज़ ही पहचान है….या संगीतमय धूनीच्या स्वरमय वातावरणात स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांना अखेरचा निरोप देण्यात आला….

Read More

अपघातग्रस्तांवर वेळीच प्रथमाेपचार करुन जीव वाचविणारे खरे देवदूत – परिवहन मंत्री अनिल परब

मालेगाव, दि. 6 फेब्रुवारी 2022 (उमाका वृत्तसेवा) : रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी रस्ता सुरक्षेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. दुर्देवाने अपघातात जखमी झालेल्या माणसाचा जीव वाचविणे महत्वाचे असल्याने त्याक्षणी स्वत:चे कर्तत्व समजून प्रथमोपचार करणारे नागरिक हे खरे देवदूत असतात, असे प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री तथा संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी केले. आज उप प्रादेशिक कार्यालयातर्फे…

Read More

लता मंगेशकर म्हणजे गायनाच्या इतिहासातील एक सुवर्णपानविजय वडेट्टीवार

चंद्रपूर, दि. ६ फेब्रुवारी : दिवस-रात्र अशी कुठलीही वेळ नाही किंवा क्षण नाही की लतादिदिंचा स्वर या जगात कुठून तरी कुठेतरी जात येत असतो. पण आता तो सूर लुप्त पावला. लता मंगेशकर यांची गाणी म्हणजे रसिकांसाठी मोठी पर्वणीच होती. दिदी भारतीय चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायनाच्या इतिहासातील एक सुवर्णपान ठरल्या, असे भावनात्मक उद्गार राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री…

Read More

कोविडमुळे आधार गमावलेल्या कुटुंबियांना आर्थिक मदत; पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप

नागपूर, दि. 6 : कोविड महामारीच्या दुसऱ्या लाटेत कित्येक कुटुंबीयांनी आपल्या घरातील कर्त्या पुरूषाला गमावले. काही मुले आई अथवा वडिलांच्या छत्राला पोरकी झाली. या वंचित कुटुंबियांना आर्थिक आधार देण्यासाठी सह्याद्री फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने घेतलेला पुढाकार अत्यंत कौतुकास्पद आणि इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले. कोविडमुळे घरातील कर्ता पुरुष गमावलेल्या वंचित…

Read More

औराद येथे पडला होता, स्वर लतेचा पाऊस…!!

डिसेंबर महिना सुरु होता, गारवा संपून थोडे दिवस झाले होते… वातावरणात ऊन सावल्याचा खेळ सुरु होता. त्या दिवशी तारीख होती 4 डिसेंबर 1976, लातूर जिल्ह्यातील कर्नाटक सीमेला लागून असलेल्या औराद ( शहाजानी ) या वैचारिक पुढारपण असलेल्या गावात 1972 ला गावातल्या खाऊन पिऊन सुखी असलेल्या लोकांनी शारदोपासक शिक्षण प्रसारक शिक्षण संस्थेच्या वतीने महाविद्यालय सुरु करण्याचा…

Read More

“भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्वरात ईश्वराला जागवण्याची व तान्हुल्यांना निजवण्याची जादू होती”- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुंबई दि, 6 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी महान पार्श्वगायिका भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन ही देशातील प्रत्येक कुटुंबाकरिता दुःखद बातमी आहे. हा दिवस अटळ आहे हे माहिती असून देखील हा दिवस येऊच नये असे वाटत होते.भारतरत्न लता मंगेशकर यांचे संगीत देश, भाषा व काळ यांच्या सीमा…

Read More

लतादिदींच्या निधनानं संगीतविश्वाला पडलेलं अद्भूत स्वप्न भंगलं -उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

मुंबई, दि. 22 :- “‘अजीब दास्ताँ है ये…. कहाँ शुरु कहाँ खतम्, ये मंजिलें हैं कौनसी… ? ना वो समझ सके, ना हम…’ सारख्या हजारो सूरमधुर गाण्यांनी कोट्यवधी रसिकांच्या हृदयसिंहासनावर आठ दशकांहून अधिक काळ अधिराज्य करणाऱ्या स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर हे भारतीयंच नव्हे तर, जागतिक संगीत विश्वाला पडलेलं अद्भूत स्वप्न होतं. लतादिदींच्या निधनानं ते स्वप्न आज…

Read More

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली

स्वर युगाचा अंत झाला मातृतुल्य आशीर्वाद हरपला मुंबई, दि. ६ :- लता दिदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले. आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. स्वरसम्राज्ञी लतादिदी आज आपल्यातून देहाने नाहीशा झाल्या. हे अत्यंत दुःखद आहे. पण त्या त्यांच्या अमृत स्वरांनी अजरामर…

Read More