Headlines

मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना

शेतीमधील कमी होणारी मनुष्यबळाची उपलब्धता लक्षात घेता शेतीची कामे करताना यंत्रांचा उपयोग वाढला आहे. यांत्रिकीकरणामुळे शेतीमध्ये पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी व इतर कामे करण्यासाठी, यंत्रसामुग्री शेतापर्यंत नेण्यासाठी आणि शेतीमाल बाजारात पोहचविण्याकरीता बारमाही शेतरस्त्यांची आवश्यकता असते. असे रस्ते तयार करून शेतकऱ्यांना सुविधा देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ‘मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना’…

Read More

भाऊबीजेला बहिणाला काय गिफ्ट देऊ म्हणून विचार करत आहात , तर हे पाच पर्याय तुमच्यासाठी उत्तम आहेत

सणासुदीचा हंगाम चालू आहे, दुर्गापूजा संपताच, दीपावली आणि नंतर भाऊबीज येणार आहे. भाऊबीज साठी , मोठे भाऊ त्यांच्या बहिणींना भेटवस्तू देतात आणि मोठ्या बहिणी त्यांच्या लहान भावांना. भाऊबीज दरम्यान, भाऊ अनेकदा आपल्या लाडक्या बहिणीला काय भेट द्यायचे याबद्दल गोंधळलेले असतात. भेट वस्तु अशी असावी जेणेकरून बहिणीला कामी यावी किंवा ती पाहून बहिणीने आनंदाने उडी मारावी….

Read More

पट्ट्या पडला पण अनेकांची मन जिंकून गेला

प्रतिंनिधी- आपण निवडणुकीत हरल्यानंतर हताश, निराश होतो. मात्र, लातूरमध्ये निवडणुकीत पराभूत झालेल्या एका युवा उमेदवाराने केलेले कृत्य बघून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील कोनाळी गावचा विकास शिंदे या युवकाने  काही दिवसांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आपले नशीब आजमावले. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीत संपूर्ण गावातून विकास शिंदेला केवळ 12 मते मिळाल्याने त्याचा पराभव झाला.  तरीही त्याने…

Read More

इंटरनेट सेवा काळाची गरज; लॉकडाऊन काळात इंटरनेटचा प्रभावी वापर – पालकमंत्री उदय सामंत

सिंधुदुर्गनगरी : इंटरनेट सेवा ही आता आधुनिक काळाची अत्यावश्यक गरज झाली आहे. लॉकडाऊनच्या काळात इंटरनेटचा प्रभावी वापर करून  विध्यार्थ्यांनी शिक्षण घेतले, त्यामुळे इंटरनेट सेवा महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले.  लोरे नं.१ येथील बीएसएनएल टॉवर लोकार्पण समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, प्रांताधिकारी वैशाली राजमाने,…

Read More

घराची सजावट स्वस्त आणि मस्त

कितीही महागडे कपडे किंवा कोणतीही वस्तू सतत वापरून आपल्याला त्यांचा कंटाळा येणे स्वाभाविक आहे मग आपण दिवसभर ज्या घरात राहतो त्या घरातले वातावरण बदल ही तेवढेच गरजेचं असत. आपल्या घराला नवीन लुक देने हा आपल्याला नेहमीच खर्चिक आणि वेळखाऊ काम असे वाटते पण ते तस नक्कीच नाही, आता आपण घराला कमी खर्चिक आणि कमी वेळात…

Read More