Headlines

तीन काळे कृषी कायदे मागे बार्शीत घेण्यात आली विजयी सभा

बार्शी / प्रतिनिधी- अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS )वतीने तीन काळे कृषी कायदे मागे घेतल्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण सभागृह कंपाऊंडमध्ये कॉम्रेड तानाजी ठोंबरे (comred tanaji thombare )यांच्या नेतृत्वाखाली 19 नोव्हेंबर 2021 रोजी सायंकाळी 6 वाजता विजयीसभा घेण्यात आली. यावेळी शहीद भगतसिंग व क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून फटाके फोडण्यात आले. यावेळी नागरिकांना…

Read More

शेतकरी आंदोलनासमोर केंद्र सरकार नरमले , तिन्ही कृषि कायदे माघार घेण्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी राष्ट्राला उद्देशून केली घोषणा ‘तीनही कृषी कायदे मागे घेणार’

उत्तर प्रदेशातील अनेक योजनांच्या पायाभरणी आणि उद्घाटनासाठी रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांनी ही घोषणा केली आहे. यावेळी पंतप्रधान म्हणाले, “माझ्या पाच दशकांच्या कार्यकाळात मी शेतकऱ्यांच्या अडचणी पाहिल्या आहेत. जेव्हा देशाने मला पंतप्रधान केले तेव्हा मी कृषी विकास किंवा शेतकऱ्यांच्या विकासाला सर्वाधिक महत्त्व दिले होते.” नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi )यांनी आज प्रकाशपर्व निमित्त देशाला…

Read More

लाखीमपुर खेरी येथील शेतकरी हत्याकांडातील शहीद शेतकऱ्यांचा अस्थिकलश येणार बार्शीत

बार्शी / प्रतिनिधी -उत्तर प्रदेश मधील लखीमपुर खेरी येथे झालेल्या चार शेतकरी हत्याकांडाच्या मधील शहीद शेतकऱ्यांचा अस्थिकलश दिनांक 11 नोव्हेंबर 2021 गुरुवार रोजी बार्शी तालुक्यामध्ये येणार आहे. पुणे कोल्हापूर मार्गे निघालेला हा अस्थिकलश श्रीपतपिंपरी येथे प्रथमतः येऊन तेथे त्याला अभिवादन केले जाईल. पुढे यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये सायंकाळी सहा वाजता शहीद शेतकरी अस्थिकलशाला अभिवादन करणारी सभा…

Read More

लखीमपूर शहीद किसान अस्थिकलश सहित महाराष्ट्रव्यापी जागृती यात्रा

सोलापूर – उत्तर प्रदेश मधील लखीमपूर खेरी येथे शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या चार शेतकऱ्यांना आणि एका पत्रकाराला भाजपचे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्र टेनी यांच्या गुंडांचा समावेश असलेल्या गाड्यांच्या ताफ्याने चिरडून ठार मारले.बारापेक्षा अधिक शेतकरी भर रस्त्यात गाड्यांखाली चिरडण्यात येऊन जबर जखमी झाले.शेतकरी आंदोलनाच्या इतिहासात या अत्यंत काळ्याकुट्ट घटनेचा धिक्कार करण्यासाठी व संयुक्त किसान मोर्चाच्या आंदोलनात…

Read More

रेल रोको आंदोलन , 42 गाड्या प्रभावित

हरियाणा – शेतकऱ्यांच्या रेल रोको आंदोलनाचा प्रभाव दिसू लागला आहे. रेल्वेने सांगितले की दिल्ली विभागातील 42 गाड्यांच्या वर रेलरोको चा परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांनी यूपीमधील मोदीनगर मुजफ्फरनगर येथे रेल्वे अडवली आहे. हरियाणा राज्यातील बहादूरगड येथे संयुक्त की शान मोर्चाच्या नेत्यांनी रेल्वे अडवल्या आहेत. पंजाब राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये रेल रोको आंदोलनाचा परिणाम दिसत आहे. उत्तर रेल्वे…

Read More

कम्युनिस्ट पक्षाकडून बार्शीत पोस्ट चौकात रस्ता रोको

बार्शी / प्रतिनीधी – दि २७ सप्टेंबर 2021 रोजी संयुक्त किसान मोर्चा पुकारलेल्या भारत बंद आवाहनास प्रतिसाद देत भारतीय कम्युनिस्ट पक्ष, अखिल भारतीय किसान सभा, आयटक ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन च्या वतीने बार्शी मेन पोस्ट चौक येथे रस्ता रोको आंदोलन कॉम्रेड प्रविण मस्तुद यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. शेतकरी विरोधी तीन कृषी कायदे तात्काळ रद्द करा,…

Read More

27 सप्टेंबर 2021 रोजीचा शेतकरी वर्गाचा देशव्यापी संप का आहे ?

 मोदी सरकारने भांडवली शोषणकारी व्यवस्थेला पोसण्याचा भाग म्हणून कोरोना लॉक डाउन काळात तीन शेतकरी विरोधी कृषी कायदे संमत केले. या तीनकृषी कायद्यांची नावे शेतीमाल उत्पादन व व्यापार सुविधा कायदा 2020 , शेतीमाल हमीभाव नियंत्रण किंवा किसान सशक्तीकरण व सुरक्षा कायदा 2020 व जिवनावश्‍यक वस्तु दुरूस्ती कायदा 2020 अशी आहेत.  या कायद्यांची नावे जरी शेतकर्‍यांना व्यापार…

Read More

केंद्र सरकारच्या प्रतिगामी धोरणाविरुद्ध भारत बंद, सोलापूर बंद यशस्वी करा! माकपाचे आवाहन!

सोलापूर :- केंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून अनेक जनता विरोधी प्रतिगामी धोरणे जाणीवपूर्वक अमलात आणत आहेत. हे देशासाठी अत्यंत घातक व अधोगतीकडे नेण्याचे द्योतक आहे. लाखो टन धान्य असूनही रास्तधान्य व्यवस्था जमीनदोस्त करण्यात आली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाचे भाव अत्यल्प असताना पेट्रोल-डीझेलची अनियंत्रित दरवाढ करण्यात आली. यापासून सरकारला २५ लाख कोटी रुपये नफा झाला. परंतु…

Read More

27 सप्टेंबर सोमवार भारत बंद, बार्शीत पोस्ट चौकात होणार रस्ता रोको

बार्शी /प्रतिनीधी – दि २७ सप्टेंबर रोजी दिल्ली येथील संयुक्त किसान मोर्चा द्वारा मुजफ्फरनगर येथील किसान महापंचायत द्वारा केलेल्या भारत बंद आवाहनास प्रतिसाद देत शेतकरी आणि कामगार, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा, आयटक ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन च्या वतीने बार्शी मेन पोस्ट चौक येथे रस्ता रोको आंदोलन दुपारी ठीक बारा वाजता पुकारले आहे. शेतकरी विरोधी…

Read More

महाराष्ट्रातील राजकीय पक्ष व जनसंघटनांच्या बैठकीत २७ सप्टेंबरचा भारत बंद यशस्वी करण्याची बुलंद हाक

मुंबई/प्रतिनिधी – संयुक्त किसान मोर्चाने मोदी सरकारच्या दिवाळखोर आणि देशबुडव्या धोरणांविरुद्ध २७ सप्टेंबरला भारत बंद यशस्वी करण्याची बुलंद हाक दिली आहे. महाराष्ट्रात हा बंद यशस्वी करण्यासाठी काल २० सप्टेंबरला मुंबईत भूपेश गुप्ता भवन, प्रभादेवी येथे राज्यातील भाजप-विरोधी राजकीय पक्ष व जनसंघटनांची बैठक झाली. त्यात शेतकरी, शेतमजूर, संघटित व असंघटित कामगार, कर्मचारी, महिला, विद्यार्थी, युवा, शिक्षक,…

Read More