Headlines

वटपौर्णिमा कथा व महत्त्व

आपल्या भारतीय संस्कृतीत सणासुदीचे फार महत्व आहे. त्यात स्त्रीसाठीचे सण आहेत. जसे नागपंचमी, संक्रांत, हरतालिका, लक्ष्मीपूजन हे सण आहेत. तसेच वटपौर्णिमा हा एक सण आहे. आपल्या महाराष्ट्रीय स्त्रिया मोठ्या हौसेने हे सण साजरे करतात त्यात त्यांना विशेष शृंगार करून विवाहित स्त्रिया हे सण साजरा करतात.  हिंदू पंचांगाप्रमाणे ज्येष्ठ महिन्यात येणारी ही वटपौर्णिमा साजरी करतात. आपापल्या…

Read More

लग्नातील खर्चिक कार्यक्रमाला फाटा देत सुर्डीच्या शेख कुटुंबियांनी केली सामाजिक संस्थेला मदत

वैराग /प्रतिंनिधी – लग्नातील अवाढव्य आणि खर्चिक कार्यक्रमाला फाटा देत बार्शी तालुक्यातील सुर्डीच्या शेख कुटुंबियांनी आपल्या मुलाच्या लग्नात प्रार्थना फाउंडेशन या सामाजिक चळवळीत काम करणार्‍या संस्थेला 11 हजार 111 रुपयांची मदत केली. त्यांच्या ह्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. कोल्हापूर येथे पत्रकारिता करणारे पैलवान मतीन शेख यांचा विवाह वैराग येथील युसुफ सय्यद यांच्या मुलीशी 14…

Read More

चला गांधी समजुन घेवु..!

गांधीला चुकीच ठरविण्यासाठी अनेकांच्या खांद्यावर कट्टरतावाद्यांनी बंदुका ठेवल्या. ज्यांना सरदार वल्लभभाई पटेल यांचं कधीही पटले नाही अशांनी गांधीला विरोध करण्यासाठी त्यांचा वापर केला. सुभाषबाबू तर गांधीला राष्ट्रपिता म्हंटले त्यांना ही गांधींच्या विरोधात उभे केले. भगतसिंग, सुखदेव यांच्या फाशीवरून त्यांना ही गांधींच्या विरोधात उभे केले. पण भगतसिंग यांना फाशी थांबावी हे मान्य नव्हते. कारण फाशी थांबली…

Read More

‘राज्यात मानवी हक्क न्यायालयाची स्थापना करा’

 प्रतींनिधी -महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी  सक्रीय विशेष मानवी हक्क संरक्षण  न्यायालय असावे अशी मागणी मानवी हक्क विश्लेषक अ‍ॅड. असीम सरोदे यांनी केली आहे. ३० मे २००१ रोजी महाराष्ट्र शासनाच्या विधी आणि न्याय विभागाने प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मानवी हक्क संरक्षण विषय हाताळणारे विशेष न्यायालय स्थापन करण्याबाबत अधिसूचना प्रसारित करण्यात आली होती. तसेच त्यानंतर ३० मे २००९…

Read More

हवालदार एकनाथ पार्टे यांचा मुंबई पोलीस आयुक्तांकडून सत्कार

महिलेने भररस्त्यात वर्दीवर हात टाकला. त्या महिलेकडून वर्दीचा अनादर केला त्याचे वाईट वाटले. मी स्वत: कायदा रक्षक आहे. माझा पूर्णपणे कायद्यावर विश्वास आहे. त्यामुळे महिलेने केलेल्या गुन्ह्याचे तिला जरूर शासन मिळेल. यापुढेही आपले कर्तव्य चोखपणे करत राहणार, असा निर्धार हवलादर एकनाथ पार्टे यांनी केला. प्रतींनिधी/अमीर आत्तार –कोरोना संकटाचा काळ गेल्या ६-७ महिन्यांपूर्वी आला. संकट कोणतेही…

Read More

संविधान आणि संविधान मधील मूलभूत अधिकार सोप्या शब्दात समजावून सांगणारे त्यामधील अनुभवी व्यक्तिमत्व म्हणजे मानवाधिकार वकील असीम सरोदे

संविधान हे किती महत्वाचे आहे, संविधान अनुच्छेद कुठले, कुठे आणि कसे ते आपल्या दैनंदिन जीवनात आणि भविष्यासाठी कसे वापरता येतात हे आपल्या दैनंदिन जीवनाच्या उदाहरणावरून सामान्य माणसाला तसेच शिक्षण न झालेल्या माणसाला सुद्धा सोप्या पद्धतीने समजून सांगणारे मानवाधिकार वकील असीम सरोदे आहेत.त्यांच्या कडून संविधान जनते साठी कसे वापरायचे आणि जनतेला कसे जामजावून सांगायचे  हे मी…

Read More

मला भेटलेला देव दूत

काही माणसं हि अफलातून असतात कि त्यांना तोडच नसतें निस्वार्थी  जीवन जगताना आपण या समाज्यामधे वावरतांना जगताना जीवनामध्ये वेगवेगळे अनुभव घेत असतो. त्या वेळीस आपण सुद्धा या सामाज्याचे कांही तरी देणे लागतो याची जाणीव ज्या माणसा च्या ठायी असते , ती माणस सर्व सामान्यांन पेक्षां वेगळया नजरेने या समाज्या कडे पाहतात आणि त्यांच् व्यतिच्या हातून…

Read More