Headlines

L.L.B. 3 Yrs. Reult declared

महाराष्ट्र राज्य सामाईक परीक्षा कक्ष च्या वतीने घेण्यात आलेल्या L.L.B. 3 Yrs. cet चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. L.L.B. 3 Yrs. cet result पाहण्यासाठी पुढील लिंक चा वापर करा – https://drive.google.com/file/d/14GeVD_hMGSzYn0b6PEZSEpDTAkzEX94O/view

Read More

विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी जाणार संपावर

बार्शी / प्रतिनिधी- विद्यापीठ व संलग्न महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शासनाकडे प्रलंबित असलेल्या मागण्या घेऊन दिनांक 22 नोव्हेंबर 2021 रोजी लक्षनिक संपावर जाणार असल्याची घोषणा राज्य महाविद्यालय, विद्यापीठ सेवक कृति समितीने केली आहे. हा निर्णय दिनांक 24 ऑक्टोबर 2021 रोजी अमरावती येथे झालेल्या राज्यस्तरीय कृती समिती बैठकीमध्ये घेण्यात आला.अधिक माहिती अशी की 1994 पासून चालू असलेली…

Read More

राज्यात 5 ते 12 नोव्हेंबर या कालावधीत पक्षी सप्ताहसोलापूरात विविध कार्यक्रमाचे आयोजन

सोलापूर :- जनसामान्यांमध्ये राज्य प्राणी, पक्षी, वृक्ष, फुल, फुलपाखरू, कांदळ वन याबाबत जागृती व्हावी तसेच पक्षांबाबत विविध माहिती नागरिकांपर्यत पोहचावी यासाठी दिनांक 5 ते 12 नोहेंबर 2021 रोजी वन विभागामार्फत पक्षी सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उपवनसंरक्षक धैर्यशिल पाटील यांनी दिली भारतीय पक्षीविश्व जागतिक स्तरावर पोहचविणारे डॉ.सलिम अली…

Read More

Barshi -विद्यार्थ्यांनी गिरविले कायद्याचे धडे

बार्शी/प्रतींनिधी – राजर्षी शाहू विधी महाविद्यालय व तालुका विधी समिती बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने बार्शी टेक्निकल हायस्कूल मध्ये शुक्रवारी कायदेविषयक जनजागृती शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये बाल अधिकार, मुलभूत हक्क व कर्तव्ये, महिलांच्या सुरक्षेसाठी सुविधा व हक्क या विषयावर राजर्षी शाहू विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी केदार पाटील ,स्नेहा निंबाळकर…

Read More

आरोग्यभरती बाबत परीक्षार्थींना महाराष्ट्र सरकारचे आवाहन

राज्यात होत असलेल्या आरोग्य भरती बाबत महाराष्ट्र सरकारच्या वतीने एका परिपत्रकाद्वारे परीक्षर्थीना जाहीर आवाहन करण्यात आले आहे. ते आवाहन पुढील प्रमाणे राज्यातील रुग्णांना दर्जेदार सेवा देण्यासाठी राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत रिक्त असलेल्या पदांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याकरीता गट-क संवर्गासाठी दिनांक ०५ ऑगस्ट, २०२१ व गट-ड संवर्गासाठी दिनांक ०७ ऑगस्ट, २०२१…

Read More

CBSE – दहावी , बारावीच्या परीक्षा होणार ऑफलाईन

दिल्ली/वृत्तसंस्था – (सीबीएसई )केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड ने गुरुवारी घोषणा केली की दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षा दोन टर्म मध्ये आयोजित केली जाईल. परीक्षा ऑफलाइन पद्धतीने नोव्हेंबर महिन्यापासून सुरू होईल. सीबीएसई ने सांगितले की पहिल्या सत्राची परीक्षा नोव्हेंबर महिन्यामध्ये आयोजित केली जाईल. दुसऱ्या सत्राची परीक्षा मार्च किंवा एप्रिलमध्ये आयोजित करण्यात येईल. प्रत्येक पेपर साठी ९०…

Read More

दिवाळीच्या भेटवस्तू महिला बचत गटांकडून खरेदी करण्याचे आवाहन

मुंबई, दि. १४ : दिवाळीनिमित्त अनेक कंपन्या आणि बँक भेटवस्तू देऊन स्नेहभाव वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करत असतात, या प्रकारच्या भेटवस्तू आणि तत्सम साहित्य महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला बचत गटांनी निर्मिती केलेले साहित्य खरेदी करावे आणि ग्रामीण महिलांच्या आत्मनिर्भर होण्याच्या प्रयत्नांना हातभार लावावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ….

Read More

लोकमंगल महाविद्यालयाच्या वतीने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री उदय सामंत यांना निवेदन

मुंबई: श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित लोकमंगल विज्ञान व उद्योजकता महाविद्यालयात उद्योजकता पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम राबवितात. महाविद्यालयाच्या वतीने प्रा .श्रीकांत धारूरकर यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय या ठिकाणी माननीय श्री उदय सामंत साहेब यांची सदिच्छा भेट घेतली तसेच कौशल्य विकास व उद्योजकता अभ्यासक्रम विकसित करण्यासंदर्भात माननीय मंत्री महोदयांना निवेदन सादर केले….

Read More

एम.टी.एस. परीक्षेत उस्मानाबादचे विद्यार्थी राज्यात प्रथम

उस्मानाबाद – एम.टी.एस. अर्थात महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये उस्मानाबादचे विद्यार्थी अव्वल आले असून उस्मानाबाद च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा लागला आहे. यात राज्यस्तरीय गुणवत्ताधारक यादीमध्ये उस्मानाबाद मधील इयत्ता ६ वीची विद्यार्थिनी कु.अनघा प्रशांत जोशी व ६ वीचा विद्यार्थी कु.गिरीश संजय धोंगडे हे प्रथम आले आहेत, तर तृतीय क्रमांकावर इयत्ता चौथीचा विद्यार्थी कु.सोहम बालाजी दंडनाईक…

Read More

एक सच्चा साथी कॉम्रेड भगतसिंगला परिवर्तनाच्या वाटसरुणी लिहलेले पत्र

प्रिय साथी भगतसिंग यास…. जन्मदिनाच्या खुप खुप शुभेच्छा मित्रा तुला. आज तू ११४ वर्षांचा झालास. “व्यक्तींना मारून त्यांचे विचार संपवता येत नाहीत.” हे तुझ वाक्य तुझ्या बाबतीत अगदी खर ठरत.आज तू जिवंत नाहीस तरीही तुझ्या विचारांतून आणि तुझ्या लिखाणातून तू नेहमी आमच्या सोबत आमचा साथी ,कॉम्रेड, आमचा दोस्त म्हणून उभा आहेस. तुझ्या विचारांना जाणून…

Read More