Headlines

अखेर प्रतिक्षा संपली, 15 फेब्रुवारीपासून महाविद्यालय होणार सुरु – उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत

मुंबई-अनेक दिवसापासून महाविद्यालय कधी सुरू होणार असा प्रश्न निर्माण झाला होता अखेर 15 फेब्रुवारी पासून राज्यातील महाविद्यालय सुरू होणार अशी माहिती उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली महाविद्यालय उघडण्याचा पहिला टप्पा 15 फेब्रुवारीपासून 5 मार्च पर्यंत असेल. यंदा कोरोनामुळे विद्यार्थ्यांना 75 टक्के उपस्थितीच बंधन नसणार आहे. परीक्षा या विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार घेणार. परीक्षा या ऑनलाइन,…

Read More

राज्य पाणी व स्वच्छता मिशनमध्ये सेवा तत्त्वावर विविध पदांची भरती

१. पदाचे नाव :- समन्वयक- मनुष्यबळ विकास (जागा – १) शैक्षणिक पात्रता – शासनमान्य विद्यापीठातून एम.बी.ए (एचआर) किंवा एम.बी.ए. (पर्सनल मॅनेजमेंट) किंवा मानव संसाधन व्यवस्थापन किंवा सामाजिक शास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी प्रथम श्रेणीत उत्त्तीर्ण. अनुभव – संबंधित क्षेत्रातील ५ वर्षांचा अनुभव २. पदाचे नाव :- समन्वयक – माहिती, शिक्षण व संवाद (जागा – १) शैक्षणिक…

Read More

📝२०२१ मध्ये बोर्डाची परीक्षा लिखित स्वरूपातच होणार

⚡ केंद्रीय माध्यमिक परीक्षा बोर्डाने म्हटले आहे की २०२१ ची बोर्डाची परीक्षा पारंपरिक पद्धतीने लिखित स्वरूपातच आयोजित केली जाणार आहे.  💁‍♂️ या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचेही सांगितले.  📍’२०२१ ची बोर्डाची परीक्षा नियमित पद्धतीने लिखित रूपातच आयोजित करण्यात येणार आहे, ऑनलाईन पद्धतीने नाही. ▪️परीक्षांच्या तारखा अद्याप निश्चित करण्यात आलेल्या नाहीत. शिक्षण मंत्रालयाच्या…

Read More