Headlines

शेतकर्‍यांना बांधावर मिळतय मार्गदर्शन , शिवार संसदचा उपक्रम

उस्मानाबाद – मागील  एक महिन्यापासून शिवार संसार संचालित शिवार हेल्पलाईन   उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुरू झालेली आहे. जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या प्रकारचे फोन शिवार हेल्पलाइनवर येत आहेत व त्यानुसार शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेटी देण्यात येत आहेत. काल मौजे सिंधफळ ता. तुळजापूर येथे शेतकऱ्यांना शेतात जाऊन भेट देण्यात आली व अडचणी जाणून घेऊन त्यावर काय मार्ग काढता येईल याची…

Read More

लॉकडाउन च्या कालावधीत द्राक्ष बागायत मजुरांना बाहेर गावी कामाला जाण्याची परवानगी द्या – सूर्यकांत चिकणे

बार्शी /अब्दुल शेख – सोलापूर जिल्ह्यात जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउन च्या कालावधीत द्राक्ष बागायत मजुरांना बाहेर गावी कामाला जाण्याची परवानगी मिळावी ,अशी मागणी सूर्यकांत चिकणे यांनी मा.मुख्यमंत्री व मा. जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे केली आहे .भैरवनाथ शेतमजुर सघटनेने म्हटले आहे की जर मजूर बाहेरगावी कामाला गेला नाही टीआर त्याच्या रोजिरोटीचा प्रश्न निर्माण होईल.अशा परिस्थितीत महिलांनी बचत…

Read More

शिवणी जमगाचा व्यंकटेश्वरा कारखाना गळीत हंगामासाठी सज्ज – चेअरमन अभिजीत पाटील

पंढरपूर/नामदेव लकडे – आज व्यंकटेश्वरा साखर कारखाना युनिट३ लोहा. नांदेड येथील पहिल्या गळीत हंगामाचा मिल रोलर पुजन प्रगतशील शेतकरी गंगाधर बाबा जामगे यांच्या शुभहस्ते आज पार पडले.गेल्या वर्षी पहिला चाचणी हंगाम घेण्यात आला होता, कारखाना लगतच गोदावरी नदी असल्याने भरपूर ऊस आहे यावर्षी पाऊसकाळ चांगला पडला असल्याने किंबहुना शेतकऱ्यांनी सुद्धा यंदा ऊस लागवड मोठ्या प्रमाणात…

Read More

धाराशिव साखर कारखाना युनिट१ उस्मानाबाद येथील नवव्या गळीत हंगामाचा मिल रोलर पुजन

पंढरपूर/नामदेव लकडे ::- कारखान्याचे संचालक दिलीप बापू धोत्रे यांच्या शुभहस्ते व कार्यक्रमाचे अध्यक्ष धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्यासह पार पडले.स्मानाबाद जिल्ह्य़ात यावर्षी मोठ्या प्रमाणात ऊसाची लागण झाली असून यंदा पाऊसाचे हि प्रमाण सगळीकडे चांगल्याप्रकारे आहे. याहंगामात कारखाने लवकर सुरू करण्यासाठी शासनाचे धोरण असणार आहे.त्यामुळे कारखान्याची कामे पुर्णतः झालेली आहेत. ह्या हंगामात उच्चांक गाळप…

Read More

मळेगाव शिवारातील सोयाबीन पिके टाकू लागली माना , शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण

बार्शी ::- बार्शी तालुक्यामध्ये पावसाने सर्वच भागात सुरवात चांगली केली,त्यामुळे खरिपाची पेरणी वेळेवर सुरु झाली,व चांगला पाऊस होणार म्हणून हवामान खात्याने अंदाज वर्तविला व शेतकऱ्यांनी  पहिल्याच पावसावर बियाणे,खत,मोठ्या प्रमाणात खरेदी करून खरिपाची पेरणी उरकून टाकली,व पेरणी झाल्यानंतर शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हसू येऊ लागले,परंतु ते हसू काही काळ टिकले,पेरणी होऊन पंधरा वीस दिवस झाले, परंतु म्हणावा तसा…

Read More

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील उर्वरित पात्र शेतकऱ्यांना जुलै अखेरपर्यंत लाभ

सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती मुंबई ::- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची रक्कम वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून जुलै अखेरपर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळेल, असे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. सहकारमंत्री श्री. पाटील म्हणाले, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती. या…

Read More

बळीराजासाठी दुवा ठरतेय शिवार हेल्पलाईन त्रस्त शेतकऱ्यांनी हेल्पलाईनबाबत दिली प्रतिक्रिया

उस्मानाबाद::- शिवार हेल्पलाईनच्या माध्यमातून मागील एक महिन्यापासून उस्मानाबादमधील शेतकऱ्यांसाठी  प्रबोधन तसेच मौलिक सल्ला देण्याचे मोफत काम सुरू आहे.नेताजी जगताप हे उस्मानाबाद तालुक्यातील रुईढोकी येथील शेतकरी.त्यांची २ एकर कोरडवाहू जमीन आहे. घरची परिस्थिती बेताचीच.त्यात आता मुलीचे लग्नही करायचे आहे. सन 2012 ला त्यांनी 29 हजार रुपये कर्ज घेतले होते व त्यांचे 2015 ला पुनर्घटन केले होते….

Read More

पंधराव्या वित्त आयोगामधून राज्याला १ हजार ४५६ कोटी रुपयांचा पहिला हप्ता प्राप्त ,

गावांमध्ये चांगल्या दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ मुंबई, दि. २९ : पंधराव्या वित्त आयोगामधून सन २०२०-२१ या कालावधीसाठी केंद्र शासनाकडून राज्याला एकूण ५ हजार ८२७ कोटी रुपये इतका निधी मंजूर आहे. या निधीपैकी १ हजार ४५६ कोटी ७५ लाख रुपये इतका निधी पहिला हप्ता बेसिक ग्रँट (अनटाईड) म्हणून प्राप्त…

Read More

पीक कर्जाने दिली नवी आशा!

शहादा तालुक्यात मौजे कुसुमवाडीच्या आदिवासी महिला कनीबाई सांबरसिंग ठाकरे यांना जिल्हा प्रशासनातर्फे घेण्यात आलेल्या पीक कर्ज मेळाव्यात 1 लाख 14 हजाराचे कर्ज अवघ्या तीन तासात मंजूर करण्यात आले.पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांच्या निर्देशानुसार या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.  जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी परिसरातील गावातील शेतकऱ्यांनादेखील मेळाव्यात सहभागी करून घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार शहादा तालुक्यातील म्हसावद…

Read More

बळीराजाचा शिवार हेल्पलाईनला उत्स्फूर्त प्रतिसाद

शिवार संसद संचलित शिवार हेल्पलाईन 8955771115 उस्मानाबाद -गेल्या १ जून पासून उस्मानाबादमधील बळीराजासाठी शिवार हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. या हेल्पलाईनवर शेतकरी त्यांचे प्रश्न मनमोकळेपणाने मांडत आहेत. हेल्पलाईन सकाळी १० ते रात्री ६ या वेळेत मोफत उपलब्ध आहे. सध्या जिल्ह्यात सुरू असलेला शेतात सोयाबीन न उगवण्याचा ज्वलंत प्रश्न याबाबत सर्वात जास्त फोन येत आहेत. तसेच…

Read More