शेतकर्यांना बांधावर मिळतय मार्गदर्शन , शिवार संसदचा उपक्रम
उस्मानाबाद – मागील एक महिन्यापासून शिवार संसार संचालित शिवार हेल्पलाईन उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुरू झालेली आहे. जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या प्रकारचे फोन शिवार हेल्पलाइनवर येत आहेत व त्यानुसार शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेटी देण्यात येत आहेत. काल मौजे सिंधफळ ता. तुळजापूर येथे शेतकऱ्यांना शेतात जाऊन भेट देण्यात आली व अडचणी जाणून घेऊन त्यावर काय मार्ग काढता येईल याची…