कोविड संदर्भात राज्यात अत्यावश्यक सेवेसाठी
३ लाख २० हजार पास वाटप २ लाख ५८ हजार व्यक्ती काँरंटाईन ३ कोटी ८७ लाखांचा दंड -गृहमंत्री अनिल देशमुख मुंबई दि.११ – लाँक डाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी ३,३२,८४३ पास पोलीस विभागामार्फत देण्यात आले. तसेच २,५८,७९२ व्यक्तींना काँरंटाईन (Quarantine) करण्यात आले आहे.अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. …